येवला - शाहू, फुले, आंबेडकरांच्या नावाची जपमाळ करून सत्तेवर आलेले आघाडी सरकार मराठा आरक्षणाबाबत मूग गिळून बसले आहे, तर विरोधी पक्षांनाही मराठा आरक्षणाचे वावडे आहे. मराठा आरक्षणावर मेळावे व आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्रातील बऱ्याच नेतेमंडळींचे ताबूत थंड झाले आहे.
रत्नागिरी - 'राजकीय आरक्षण वगळता मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, या मुद्द्यावर आम्ही ठाम असून सरकारला ते देण्यासाठी भाग पाडू. मराठा समाजातील धनाढ्यांसाठी नव्हे, तर उपेक्षितांसाठी ही मागणी आहे. या मागणीचा रेटा धरून आम्ही 22 जानेवारीला जळगाव येथे
No comments:
Post a Comment